मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात

  अमरावती : उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आणि शेतकरीच आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे.असे मत जिल्हा परिषदेच्या  माजी  अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले.नुकतेच अमरावती येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेखाताई ठाकरे यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलभाऊ राणा उपस्थित होते.  महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वातील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना एकमेव असल्याचे सुनीलभाऊ राणा यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष हा गेल्या १२ ते १५ वर्षांपासून सुरू असुन प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा प्रामाणिकपणे या संघर्षात सामील झालेला आहे. संघटनेच्या दिर्घ तथा तेवढ्याच प्रखर संघर्षात्मक लढ्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्र...

नवीनतम पोस्ट

जनगणना कर्मचारी दुहेरी संकटात आमदार साजिद खान पठाण आक्रमक

मोदींच्या आवाहनाला एसपीची साद | क्यू आर कोड स्कॅन करा आणि भेटीला या !

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

नालंदा नगर येथे बुद्ध जयंती साजरी

‘मटका किंग’- "मनाचा मटका बनवणारी वेबसिरीज”

खबरदार ! विकासाच्या नावावर जनतेची आर्थिक कोंडी कराल तर... – आ. साजिद खान पठाण यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; आसाम-पाँडिचेरीत हॅट्रिक - अकोल्यात जल्लोष

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, अकोला यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पावसाळ्यापूर्वी 144 मोठ्या नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करा: गिरीश जोशी

प्रमाणपत्रासह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार : मनोज चव्हाण