शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासाठी आमदार रणधीर सावरकर मैदानात; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश! अकोला : परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येची गंभीर दखल घेत आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी स्वतः पुढाकार घेत वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कापसी, चिखलगाव, माझोड, गोरेगाव, निंबी, कळंबेश्वर, लाखनवाडा, वरखेड, वाघजाळी आदी गावांमध्ये वारंवार होणारे लोडशेडिंग व अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्यांची अडचण समजून घेत आमदार सावरकर यांनी तत्काळ वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि प्रश्न प्रलंबित न ठेवता आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. परंतु ओहर लोड मूळे, ईमर्जन्सी लोड शेडिंग मुळे अशा अडचणी येत आहेत हे अधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिले असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 तासा पैकी किमान सलग ५ तास वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण...
हा ब्लॉग शोधा
INDIA LATEST NEWS
पोस्ट्स
वैशिष्ट्यीकृत
नवीनतम पोस्ट
चंदाताई शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या सचिव पदी निवड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स